अन्वयार्थ : स्वतःला जिवंत माणूस समजत असाल तर “हरवलेली माणसं” हे पुस्तक नक्की वाचा..

भान हरवलेल्या समाजाला भानावर आणण्याचे काम दादासाहेब थेटे सर आणि त्यांचे समाजभान बांधव भान हरपुन करत आहेत…. कुपमंडुक बणलेल्या माणसातील माणुसकीला ढुसण्या मारण्याचं काम दादासाहेबांचं नुकतच प्रकाशित झालेलं पुस्तक ” हरवलेली माणसं... Read more »

!.. तर, मुंडेचं मंत्रिपद आणि वाजपेयींचं ‘भारतरत्न’ दोन्ही काढून घ्या !

भारतीय जनता पार्टी सारखा सुसंस्कारी पक्ष जगाच्या पाठीवर दुसरा असूच शकत नाही. त्यांच्या एवढे चारित्र्यसंपन्न लोक अख्ख्या ब्रम्हांडात शोधून सापडणार नाहीत. त्यांच्या व्याख्या वेगळ्या, त्यांचे नियम वेगळे, त्यांचे कायदे वेगळे, त्यांची डिक्शनरी... Read more »

गाव तिथं उद्योग, घर तिथं रोजगार..!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. सुमारे ६० टक्के जनता खेड्यात राहते. यात प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन कृषी हेच आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी उत्पन्नाचं प्रमाण १९५० मध्ये ५६... Read more »

म्हणून या लोकप्रतिनिधींच्या हाती लोकशाही सुरक्षित आहे…!

वर्षातील मावळत्या सूर्याच्या साक्षीने रक्तदान करून ठाणेकर गेली २७-२८ वर्ष नववर्षाचे स्वागत करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा यज्ञ त्यांचे वारसदार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. ठाणे... Read more »

संघ, शरद जोशी आणि स्वदेशी वगैरे..

संघ आणि शरद जोशी यांचा अजेंडा एकच होता. शेतकरी आंदोलनाच्या विरोधात आता जे लोक पिसाळून बोंब मारत आहेत, त्यात जोशी समर्थक आघाडीवर आहेत ! अशी एक पोस्ट मी परवा फेसबुक वर टाकली होती.... Read more »

| BJP आणि RSS | अन्वयार्थ : नागपूर पदवीधरचा निकाल आणि संघाचे स्लीपर सेल !

नागपूर पदवीधर मतदार संघाचा निकाल म्हटला तर धक्कादायक, म्हटला तर अपेक्षित असा म्हणता येईल. पण गडकरी, फडणवीस, भाजपा आणि संघाचा बालेकिल्ला या निमित्तानं उध्वस्त झाला, ही मोठी गोष्ट आहे! प्रत्येकजण या निकालाचे... Read more »

जुनी पेन्शन योजना….. मागणी नव्हे, हक्क..!

काही दिवसापूर्वी एका शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त एका शिक्षक बंधू ची भेट झाली. मी उत्सुकतेपोटी त्यांना विचारलं की, “या महिन्यात आपण निवृत्त होत आहात, पुढील काळाचा काय विचार केला आहे का?” तर त्यांनी... Read more »

अन्वयार्थ : हा अविनयशील नातू कोणाचा..?

मागील आठ महिन्यात एकीकडे जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या सेवानिकषात बसत नसलेले व कुठलेही प्रशिक्षण दिलेले नसताना कोरोना काळात आपत्कालीन परिस्थिती समजून घेत शिक्षकांनी प्रत्यक्ष फिल्ड वर उतरत पोलीस व आरोग्य विभाग... Read more »

वाचन प्रेरणा दिवस विशेष : हरवलेल्या माणसांची शोधयात्रा – दादासाहेब थेटे लिखित ‘ हरवलेली माणसे ‘ या पुस्तकाचे स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांनी केलेलं विवेचन…

आज वाचन प्रेरणा दिन, त्या निमित्ताने एक नवे कोरे पुस्तक लवकरच वाचकांच्या हातात येणार आहे ते पुस्तक म्हणजे ‘ हरवलेली माणसे ‘. लेखक दादासाहेब थेटे यांचे हे दुसरे पुस्तक, यापूर्वी त्यांचा ‘... Read more »

भाजपा मधील ओबीसी नेते चूप का आहेत?

सद्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देश पातळीवर गाजतो आहे. महाराष्ट्रामध्ये तर तो आणखीच गुंतागुंतीचा झालेला आहे. त्यातच भाजपचे खासदार उदयन भोसले यांनी मराठ्यांना आरक्षण देत नसाल, तर सर्वांचे आरक्षण बंद करा, अशी महान... Read more »