कोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..!

काही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला. नुकताच काही दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील यादववाडी शाळेला भेट देण्याचा योग आला. रवींद्र केदार सर यांना... Read more »

विशेष लेख : “Being The unique Man…. Brings The beautiful world” अपराजित योद्धा..!

प्रत्येक बापाला वाटत असतं आपला मुलगा आइनस्टाईनसारखा हुशार; किंवा तेंडुलकरसारखा जगप्रसिद्ध खेळाडू बनावा. प्रत्येकाची तीच धडपड असते, मग तो शेतामध्ये दोनशे रुपयांवर काम करणारा शेतमजूर असो; की मग मोठा उद्योजक. अगदी लहानपणापासून... Read more »

विशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले

देणा-या ने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेणा-याने एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत, असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणा-या विंदा करदिकरांच्या काव्य पंक्तीप्रमाणे आम्ही जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत आझाद भाऊंवर ठेवलेला विश्वास त्यांनी मी कोरोना... Read more »

असा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..!

| मुंबई | शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं हे तर तुम्हाला माहितच असेल. पण जसं ७/१२ आणि... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..!

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेकडो हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. अखेर आजच्याच दिवशी म्हणजेच सन १९६० साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन आले. तेव्हापासून... Read more »

” पर कर्तव्य सर्वोपरी रखा..!” , खासदाराला मतदारसंघातील नागरिकाने लिहलेले व्हायरल पत्र..!

सध्या हे पत्र सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघांतील नागरिकाने लिहलेले हे पत्र असून खासदार करत असलेल्या कामाची जणू पावतीच असल्याचे बोलले जात आहे.... Read more »

#ViralPost : कोरोना संपल्यानंतर हे नक्की होणार..!

कोरोना संपल्यानंतर अपघाती व अकस्मात मृत्यू वाढणार..! मथळा वाचून आश्चर्य वाटू देऊ नका. सध्या सुरू असलेला कोरोनाचा काळ लवकरच संपणार आहे. मात्र त्या नंतर महामारी खऱ्या अर्थाने सुरू होणार, अपघात व आकस्मिक... Read more »

हे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ ऑक्सिजन ची पातळी वाढविण्यासाठी आहेत महत्वाचे..!

| मुंबई | कोरोना विषाणूमुळे सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या संकट काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि मनोबल टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपण कोरोनासारख्या... Read more »

माणसातला देव माणूस : पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे वाचले अनेकांचे प्राण..!

दिनांक ११ एप्रिल ची रात्र….एक भयानक रात्र. कल्याण मधील चार प्रसिध्द रूग्णालयात ऑक्सिजन संपायला आला तरी दररोज येणारा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही. गॅस वितरक एजन्सीकडून ऑक्सिजन तुटवडा असल्यामुळे यापुढे ऑक्सिजन सप्लाय करतात... Read more »

Work From Home करतायेत; मग ह्या गोष्टींकडे लक्ष द्या..!

| मुंबई | कोरोना विषाणूनं साऱ्या जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आणि त्याचे थेट परिणाम हे जीवशैलीवर झाले. सर्वच सवयी पुरत्या बदलल्या आणि अनेकांना या बदललेल्या जीवनशैलीमध्ये समतोल राखण्यात बराच वेळही दवडावा... Read more »