धोक्याची घंटा..! शिक्षक मतदारसंघात राजकीय हस्तक्षेप आणि पैसा पाय पसरवतोय..!

नुकत्याच झालेल्या पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीच्या कलावरुन लक्षात येत की हा मतदारसंघ यापुढे राजकीय पक्ष व धनदांडग्या उमेदवारांसाठी सुरक्षित होत आहे. खरतरं याची चुणूक मागील निवडणुकीत दिसली होती; आता त्यावर... Read more »

| संपादकीय | पहिल्याच परीक्षेत उद्धव सरकार अव्वल..!

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने एकजुटीच्या बळावर जोरदार मुसंडी मारली आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ राखतानाच राष्ट्रवादीने पुणे पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेतला. तर दुसरीकडे, काँग्रेसने... Read more »

संपादकीय : दिशाहीन कर्ण नको, दूरदर्शी अभिमन्यू हवेत !

कर्ण शूर होता, पराक्रमी होता, पाचही पांडवापेक्षा वयानं मोठा होता. कौरवांची संख्याही पांडवापेक्षा एकवीस पट मोठी होती. कर्ण सत्तेच्या बाजूनं होता ! कर्ण कौरवांच्या बाजूनं होता ! पांडव पाचच होते. एकटे होते.... Read more »

रण ‘उल्हास’ चे आणि विजय ‘प्रतिमेचा’..!

काल उल्हासनगर मनपातील स्थायी समितीची अतिशय चुरशीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना समर्थक व भाजपचे बंडखोर नगरसेवक विजय पाटील यांची स्थायी समिती सभापती पदी निवड झाली. संपूर्ण बहुमत भाजपच्या पारड्यात असताना... Read more »

मराठी साहित्य काल आणि आज..

महाराष्ट्रात खुप पुरातन काळापासून एक साहित्य संस्कृती जन्मास आली आहे. जसा जसा काळ लोटत गेला तशी ही चळवळ बहरत गेली. अगदी संस्कृत भाषेपासून सुरुवात झालेली ही साहित्य परंपरा आजतागायत वाढतच आहे. तरीपण... Read more »

आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा सामाजिक भ्रष्टाचार घातक !

भ्रष्टाचार म्हणजे फक्त आर्थिक भ्रष्टाचार, अशी सार्वत्रिक समजूत झाल्यामुळे आपलं फार मोठं नुकसान झालं. वास्तविक सामाजिक भ्रष्टाचार हा आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा जास्त धोकादायक असतो ! अर्थात, भ्रष्टाचार कोणताही असो, त्याचं समर्थन करता येणार... Read more »

मराठवाडा मुक्ती संग्राम : लढा स्वाभिमानाचा..!

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र... Read more »

संपादकीय : काही ‘नंगे’, काही ‘घुबडिनी’ आणि ‘खुदा’ची सेना..!

नंगे से खुदा डरे.. अशी एक प्रसिद्ध म्हण आहे ! सभ्य माणसानं नंगाड लोकांच्या नादी लागू नये, असा छुपा संदेश म्हणा किंवा भीती, लोकांच्या मनात त्यातून वर्षानुवर्षे पेरली जात आहे. २०१४ पासून... Read more »

माणूस मरो..भाजपा जगो..!

माझा देवावर विश्वास नाही. म्हणजे मग अर्थातच भूत असो, सैतान असो यांच्यावरही विश्वास नाही. पण अलीकडे मात्र ५० टक्के विश्वास बसायला लागला..! याचा अर्थ मी देवावर ५० टक्के विश्वास ठेवायला लागलो असं... Read more »

संपादकीय : शेतकरी आंदोलनातील शिरोमणी

सध्या आपल्या राज्यात दुधाचे आंदोलन पेटले आहे. असेच मोठे , भव्य व विश्वासू आंदोलन खोती पद्धत रद्द व्हावी म्हणून झाले होते. शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते होते नारायण नागो... Read more »