| मुंबई | कोरोना मुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्यायच्या या बाबत साशंकता होती.. आता त्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वेळापत्रके दिली आहेत. एक २०१९-२० या वर्षासाठी आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद... Read more »
| मुंबई | राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ सुरुच आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबईत अधिक आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव... Read more »
| मुंबई | बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांहून जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचे आदेश दिले आहेत. काल आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू... Read more »
| मुंबई |सध्या जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये... Read more »
कोरोना विरोधातील लढाईत आरोग्य, पोलीस व इतर विभागातील शासकीय कर्मचारी फ्रंटफूट वर सामना करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विम्यासारख्या तात्पुरत्या सुविधेसह आमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी जुनीच पेंशन लागू करावी. Nps/Dcps योजनेत सरकारी... Read more »
| औरंगाबाद |सध्या सगळीकडं करोना आणि लॉकडाउन अशीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे सगळे घरात बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर जीवन जगणाऱ्यांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत. लॉकडाउनमुळे सगळीकडे शुकशुकाट असताना औरंगाबादमध्ये... Read more »
| मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेले कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायाधीश दिपांकर दत्ता यांचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी मुंबईत राजभवनामध्ये पार पडणार आहे. या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे... Read more »
| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे ५२२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ८५९० एवढी झाली आहे. आज करोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ... Read more »
| मुंबई |मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाबाबचा पेच अद्यापही कायम आहे. उध्दव ठाकरे यांना राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून नियुक्त करावं असा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यपालांना पाठवला होता. मात्र तांत्रिक कारणे देत राज्यपालांनी तो... Read more »
| मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्यात ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची भागीदारी झाली होती. त्याचाच भाग म्हणून आता जिओ फेसबुकचा हात धरत JioMart ही सेवा WhatsApp द्वारे... Read more »