तुम्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी थांबवणार की आम्ही पावलं उचलायची, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तिखट शब्दात फटकारले..!

| नवी दिल्ली | शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडत आहे. यादरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. याप्रकरणी आम्ही सर्वच जण नाराज आहोत. काहीही... Read more »

चार चाकी गाडीत मास्क लावावा का.? केंद्राने हे दिले कोर्टात उत्तर..!

| नवी दिल्ली | ड्राव्हिंग करणाऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गाडीमध्ये तुम्ही एकटे असाल तर मास्क लावण्याची गरज नाही, असं... Read more »

केंद्र सरकारचा फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा, 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली मुदत..!

| मुंबई | केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य करण्याची मुदत वाढवली आहे.... Read more »

| शेतकरी आंदोलन | शेतकरी आंदोलनाचे समर्थन करायला हवे – ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ

| नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र शेतकरी या कायद्यांचा विरोध करत आहे. केंद्राच्या या कायद्यांबाबत कृषी विशेषज्ञ... Read more »

महाविकास आघाडीचे मराठी प्रेम पुन्हा अधोरेखित…! हा काढला कौतुकास्पद आदेश..!

| मुंबई | मराठी भाषा शासकीय पातळीवर सहसा वापरली जात नाही, आणि वापरली गेली तरी ती समजायला क्‍लिष्ट असते, अशी तक्रार आता कोणालाही करता येणार नाही. तसेच ‘आमची मातृभाषा मराठी मरते आहे... Read more »

दोन कोटी रुपयांपर्यंतच्या मासिक हफ्ते त्याचसोबत घर, वाहन, शिक्षण, खरेदी यांसह आठ प्रकारच्या कर्जांवरील चक्रवाढ व्याज माफ होणार.!

| मुंबई | केंद्र सरकार देशातील कोट्यावधी नागरिकांना आनंदाची बातमी देणार आहे. केंद्रिय मंत्रिमंडळाने व्याजमाफीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजावर व्याज द्यावे लागणार नाही. लवकरच याबाबत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात... Read more »

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ५८ वर्षच राहणार, खटुआ समितीचा अहवाल माहितीच्या आधिकरात उघड..!

| मुंबई | शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय हे ५८ वरून ६० वर्षे करण्याच्या विचारात शासन होते. परंतु यासाठी नेमलेल्या बी. सी. खटुआ समितीने स्पष्टपणे नकार दिला आहे. उलट सध्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे... Read more »

कोकणातील प्रवाशांसाठी ही आहे खूशखबर..!

| मुंबई |कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन लॉकडाऊनपासून या मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, काही विशेष गाड्या सुरु आहेत. दरम्यान, गणपती उत्सवासाठी मागणी... Read more »

कांदा निर्यातबंदी प्रश्नी शरद पवारांनी घेतली पियूष गोयल यांची भेट, निर्यातबंदी उठविण्याची केली मागणी..

| मुंबई  / नवी दिल्ली | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर सोमवारी अधिसुचना काढत निर्यातबंदी घातली. याच पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल... Read more »

” पवार साहेब ग्रेट आहेत..” अध्यादेशाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला..

| मुंबई | मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली, त्याचे अपयश सरकारने मान्य करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अशोक चव्हाणांना कायदा कळतो का नाही? केंद्र सरकार यात... Read more »