कन्नड संघटनांच्या पिरणवाडी गावातील कृत्यावरून सीमा भागात संघर्ष पेटला, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून नोंदवला तीव्र निषेध..!

| बेळगाव | महाराष्ट्र – कर्नाटक सीमारेषेवर पुन्हा एकदा पुतळ्यावरून वाद पेटला आहे. येथील पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यामुळे येथील मराठी भाषिक रस्त्यावर... Read more »

जागर इतिहासाचा : भाग २ – स्वराज्यात चोरीचा तपास लावण्याची पद्धत व शिक्षा..

आपण पाहिले स्वराज्य मध्ये कुठे चोरीचा प्रकार घडल्यास तो गुन्हा कशा पद्धतीने तपास लावायचा. आणि गुन्हेगाराला कसे पकडायचे आपण मागील भागात वाचले आहे. https://rb.gy/1n2rra स्वराज्य मध्ये कोठे चोरीचे प्रकरण घडले तर त्या... Read more »

लवकरच किल्ले विजयदुर्गचे काम सुरू होईल – खासदार संभाजीराजे

| पुणे | इतिहासात अजिंक्य राहिलेला गड अशी ख्याती असलेल्या विजयदुर्गच्या तटबंदीचे काम लवकरात लवकर सुरू होईल, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. पावसामुळे गडाच्या तटबंदीचा काही भाग कोसळल्यामुळे गडाच्या जतन-संवर्धनाचे... Read more »

अध्याय ४ : तख्तास जागा हाच गड करावा – रायगडाचे वेगळेपण (पूर्वार्ध)

जावळीकर मोरे यांच्यासोबत बखेडा निर्माण होऊन शिवरायांनी रायगड स्वराज्यात कसा सामील करून घेतला याची हकीकत आपण मागच्या लेखात घेतली. जावळीकर मोऱ्यांचे वर्चस्व मोडीत काढून शिवरायांनी त्यांची पूर्ण जहागीरच स्वराज्यात सामील करून घेतली.... Read more »

व्यक्तिवेध : सामाजिक सुधारणांमधील महामेरू, राजर्षी शाहू महाराज…!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय तर महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे सुरू ठेवला. फुलेंप्रमाणे शाहू महाराजांनी बहूजन समाज व त्यांच्या उद्धारासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम... Read more »

अध्याय ३ : तख्तास जागा हाच गड करावा – रायरीला शिवपदस्पर्श

अश्मयुगीन कालखंड ते आदिलशाहीच्या वतीने जावळीकर मोरे यांच्या निगराणीखाली रायरीचा दुर्ग कसा आला याची माहिती आपण घेतली. काही कालावधीमध्येच जावळीच्या मोऱ्यांचा प्रमुख चंद्रराव यशवंत मोरे आणि शिवाजी महाराज यांच्यात बेबनाव निर्माण झाला... Read more »

अध्याय २ : तख्तास जागा हाच गड करावा – रायगडचा पूर्वेतिहास..!

मागील भागात आपण स्वराज्यात आणि एकूणच मध्ययुगीन राज्यसत्तांच्या दृष्टीकोनातून एकंदर दुर्गांचे महत्व पहिले. या लेखापासून पुढे आपण फक्त दुर्गदुर्गेश्वर रायगड ची विशिष्ट माहिती पाहणार आहोत. अगदी अश्मयुगीन काळापासून ते स्वराज्यात येण्या अगोदरची... Read more »

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा, पाहा सोहळ्याची क्षणचित्रं..!

Read more »

यंदा शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत..!
घरी राहूनच सोहळा साजरा करण्याचे युवराज संभाजीराजे यांचे आवाहन..!

| कोल्हापूर – रायगड | कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून निवडक कार्यकर्ते रायगडला रवाना झाले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रायगडावर न येता घरातच शिवराज्याभिषेक दिन साजरा... Read more »

अध्याय १ : तख्तास जागा हाच गड करावा – प्रस्तावना

“ संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस्त होतो. हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले, त्यावरुन आक्रमण करीत करीत साल्हेरी... Read more »