ई पास रद्द होण्याची शक्यता, सरकारची द्विधा मनस्थिती..!

| मुंबई | कालपासून राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा केली आहे, ही सेवा करताना , एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास अजूनही बंधनकारक... Read more »

मोठी बातमी : सामान्यांच्या लालपरीचा आंतर जिल्हा प्रवास सुसाट..! सरकारकडून हिरवा कंदील..!

| मुंबई | ठाकरे सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. फक्त एसटी बसेसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. आता... Read more »