केरळ सर्वाधिक साक्षर, तर आंध्र प्रदेश सर्वात निरक्षर, महाराष्ट्र इतक्या क्रमांकावर..! बघा

| नवी दिल्ली | सुशिक्षित, चांगला समाज घडवण्यासाठी साक्षरता खूप आवश्यक आहे. त्यासाठीच देशात विविध माध्यमातून साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असतात. देशात साक्षरतेमध्ये केरळ आघाडीवर आहे. केरळने साक्षरतेमध्ये पहिला क्रमांक कायम... Read more »