नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!

| मुंबई | महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ५१ गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. सुपरिचित कामगार नेते अविनाश दौंड यांना हा पुरस्कार देण्यात... Read more »

| मोठी बातमी | मोदी सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामाचे तास ९ चे १२ होण्याची शक्यता..!

| नवी दिल्ली |  गेल्या वर्षी संसदेत कोड ऑन वेजेज बिल मंजूर करण्यात आले. हे बिल यंदा एक एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मोदी सरकार कामाचे तास आता ९ वरुन... Read more »

नोकरदार कर्मचाऱ्यांवर संक्रांत, पुढील वर्षीपासून पगार होणार कमी..?

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील पगारासंदर्भातील नवीन नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार उद्योगातील कर्मचाऱ्यांचा घरी घेऊन जाण्याचा पगार कमी होण्याची शक्‍यता आहे. एकूण पगारातील मूळ पगारापेक्षा... Read more »

सरकारी कर्मचारी कामगार विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी २९ सप्टेंबर राष्ट्रीय विरोध दिवस म्हणून पाळणार..!

| मुंबई | विश्वव्यापी कोरोना महामारीने जगभरात लक्षावधी निष्पाप जिवांचे बळी घेतले आहेत. आपल्या देशातही या रोगाने थैमान घातले असून महाराष्ट्रात या रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. या कोव्हिड 19 च्या वैश्विक... Read more »

कामगार विरोधी कायदे राज्यसभेत संमत, कामगार क्षेत्रातून संताप

| नवी दिल्ली | संसदेने बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढता येणार... Read more »

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी यांचा ३जुलै रोजी देशव्यापी निषेध दिन..!

| मुंबई | कोव्हिड 19 च्या वैश्विक महामारीत सुद्धा जीवाची पर्वा न करता योद्धा म्हणून लढा देणाऱ्या सरकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची कुचंबणा आणि आर्थिक गळचेपी करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे.... Read more »

अन्वयार्थ : कर्मचारी संघटनेची नवी नांदी – पेन्शनच आंदोलन ट्विटरवर..!

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे जगापुढे, देशापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. कोरोना काळात परिस्थिती कशीही असो या बिकट परिस्थितीत देशाला सावरत आहेत ते शासकीय कर्मचारी. लाॅकडाऊनमुळे संपूर्ण देशवासी... Read more »

बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्या..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील कोरोना महासंकटाचा मुकाबला आपल्या समर्थ नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धिरोदात्त मार्गदर्शनाखाली आपले राज्य या संकटातून लवकरच मुक्त होईल असा सार्थ विश्वास संघटनेला... Read more »

व्यक्तिवेध : सरकारी कर्मचारी संघटनेतील प्रामाणिक नेतृत्व वितेश खांडेकर

सध्या सर्वत्र तरुण नेतृत्वाना संधी भेटत असून आपल्या परीने ही तरुण फळी आपले नाव प्रत्येक क्षेत्रात उमटवत आहे.! राजकारणातील आदित्य ठाकरे असतील, रोहित पवार असतील किंवा इतर क्षेत्रातील सुंदर पिचाई असतील.. आता... Read more »

संपादकीय : कामगार कायदा उर्जित रहावा..!

कोरोना संकटात लॉकडाऊनचा पर्याय निवडल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील मूळ समस्या ढासळती अर्थव्यवस्था. यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यात बदल करणे. आपण... Read more »