कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड कल्याण डोंबिवली मनपाने पटकवला..! आली देशात पहिली..!

| मुंबई | राज्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद या तीन शहरांना विविध गटांमध्ये इंडिया स्मार्ट सिटीज कॉन्टेस्ट (आयएसएसी) २०२० हा पुरस्कार जाहीर झाला. देशात औरंगाबाद शहराने सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल प्रथम क्रमांक... Read more »

पहिला डोस आणि दुसऱ्या डोसात अंतर वाढविण्याच्या सल्ल्यानंतर, आता कोरोना होऊन गेल्यानंतर ९ महिन्यांनी लस देण्याची नवी शिफारस..!

| नवी दिल्ली – लोकशक्ती ऑनलाईन | कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांना सहा महिन्यानंतर लस दिली जावी, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) केली होती. याच समितीने आता कोरोनातून बरे... Read more »

कोरोनाची लस घेऊनही कोरोना होतो? जाणून घ्या लस का घ्यावी..?

| उस्मानाबाद | कोरोनावरील लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होते का? जर लागण होत असले तर कशासाठी कोरोनाची लस घ्यायाची? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनामध्ये येतात. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही काही बाबतीत... Read more »

राज्याचा रिकव्हरी रेट ८६% टक्क्यांवर, राजेश टोपेंची माहिती..!

| मुंबई | राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले... Read more »

डाळज मधील 101 वर्षीय आजी कोरोनाला हरवून सुखरूप घरी ; आजींच्या जिद्दीने ठेवला तरूणाई पुढे आदर्श..

| इंदापूर/ महादेव बंडगर | संपूर्ण जगाला कोरोना या महामारी ने वेढले असताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील डाळज नंबर 1 या गावातील 101 वर्षाच्या मंडोदरी हरिबा जगताप या आजी पंधरा दिवसाच्या अथक... Read more »

धक्कादायक : कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांकडून देखील होतोय कोरोनाचा प्रसार..?

| मुंबई | सलग दोन दिवस महाराष्ट्रात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी १५ हजारपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातही ५५ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. ही... Read more »

भिगवणला रॅपिड अँटिजेंन टेस्ट सेंटर सुरू करा – मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते यांची मागणी.

| इंदापूर/ महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यामध्ये कोरोणाचा झपाट्याने प्रसार होत असून तालुक्‍यात तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यामध्ये फक्त इंदापूर या ठिकाणी रॅपिड अँटिजेंन टेस्ट केली... Read more »

धक्कादायक : कल्याणमधील एकाच घरातील ३० व्यक्तींना कोरोनाची बाथा..!

| कल्याण | कल्याण डोंबिवली मध्ये काही अंशी कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढताना दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी असताना कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील ३० जण... Read more »

कोरोनोवर १०७ वर्षांच्या आजीची मात, मन खंबीर ठेवा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई | कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात... Read more »

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर कायम ; राज्यात साडेदहा लाख लोक होम क्वारंटाईन -आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई | राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे... Read more »