विशेष लेख – एकनिष्ठा, संयमाचे फळ, दिलीप वळसे पाटील यांना गृहमंञी पद

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्टवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची गृहमंञीपदी निवड झाली. ते निश्चितपणे चांगले काम करतील यात शंका नाही. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर... Read more »

सुशांत सिंह प्रकरणाचे पुढे नक्की काय झाले, याची मी देखील आतुरतेने वाट पाहत आहे – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या ? हा असा प्रश्न आहे, ज्याचे प्रत्येकाला उत्तर जाणून घ्यायचे आहे. सीबीआय सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करत आहे. यातच, अनेकजण सीबीआय तपासावरही प्रश्नचिन्ह... Read more »

भाजपचे सरकार असल्याने उन्मेष पाटील यांच्यावर माजी सैनिक मारहाण प्रकरणात एफआयआर दाखल झाला नाही, त्या प्रकरणाची पुन्हा तपासणी होणार – देशमुख

| मुंबई | फडणवीसांचे सरकार असताना सोनू महाजन या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असेही आरोप झाले होते. त्याला भाजपच्या आमदाराने मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जात... Read more »

मध्यमवर्गीय कुटुंबातील माझ्यासारख्या महिला मेल्या तरी चालतील असे भेदभावाचे धोरण नाही ना केंद्राचे – तृप्ती देसाई

| मुंबई | सध्या महाराष्ट्रात कंगना राणावत आपला पॉलिटिकल अजेंडा रेटत आहे. तिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगणा आणि सेनेमध्ये संघर्ष पेटला आहे. मुंबई ९ सप्टेंबरला कंगणा मुंबईत येणार... Read more »

कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | ‘कंगना ला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही’, असे मोठे विधान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रानौत ने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर सर्वच स्तरातून... Read more »

मेगा भरती : पोलीस दलात तब्बल १२ हजार ५३८ कर्मचाऱ्यांची भरती

| मुंबई | राज्यात कोरोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२० पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर... Read more »

मरकज कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर ही वेळ आली नसती – अमित शाह

| दिल्ली | मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती काल शनिवारी... Read more »

सोशल मीडियावर महाराष्ट्र पोलीस असा dp ठेवत दिग्गजांचा पोलिसांना सलाम..!

| मुंबई | देशात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढत आहे. कोरोना सारख्या धोकादायक विषाणूसोबत... Read more »

‘ साधूंचे मारेकरी , भाजपचे पदाधिकारी ‘ काँग्रेसची सोशल मीडियावर मोहीम..!

| मुंबई | लॉकडाऊन कालावधीत पालघरच्या गंडचिंचले गावात एका अफवेवरुन तीन जणांची सामूहिक हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आतापर्यंत १०१ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी... Read more »

पालघर घटनेला दिलेला जातीय रंग दुर्दैवी – गृहमंत्री अनिल देशमुख.
या प्रकरणातील १०१ आरोपींची नावे जाहीर..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल. | मुंबई | पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. घटना झाल्यानंतर आठ तासात १०१ जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेला जातीय रंग देणं... Read more »