कल्याण- शिळ मार्गावरील काटई टोल वसुली अवजड वाहनांसाठी सुद्धा बंद ; खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश

| डोंबिवली | कल्याण शिळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका असून तो इगल इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीद्वारे चालविण्यात येत होता. यापूर्वी हलक्या वाहनांसाठी टोल वसुली बंद करण्यात आली... Read more »

केंद्र सरकारचा फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा, 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली मुदत..!

| मुंबई | केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य करण्याची मुदत वाढवली आहे.... Read more »

वाचाच : या साठी आता फास्ट टॅग प्रत्येक वाहनावर लावावा लागेल..!

| नवी दिल्ली | राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे ‘फास्टॅग’ कशासाठी असा विचार करणारे बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशभरातील... Read more »

भारतात लवकरच टोल मुक्ती..!

| नवी दिल्ली | देशभरात वाहनांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या दोन वर्षात भारताला टोल नाकामुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने ग्लोबल पोजिशनिंग... Read more »

आजपासून हे बदल होणार, सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लागण्याची शक्यता..!

| मुंबई | आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता आहे. विमान प्रवास, मिठाई, गॅस सिलिंंडर, आरोग्य विम्यासह अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत.... Read more »

२० एप्रिल पासून टोल वसुली..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : द नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला सुरूवात करणार आहे. याबाबत एनएचआयने पूर्ण तयारी केली आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर... Read more »