‘ममता बॅनर्जी राजकारणातली दुर्गा,’ एकहाती सत्ता खेचत, शुभेंदू अधिकारी यांनाही त्यांच्याच मतदारसंघात हरवले..!

| नवी दिल्ली | सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे.... Read more »

ममता बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत..!

| कोलकाता | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान बुधवारी हल्ला झाला. काही जणांनी ममता बॅनर्जींना धक्काबुक्की केल्याची माहिती... Read more »

येत्या विधानसभेंच्या निवडणुकीत भाजपला झटका लागण्याची शक्यता, हा आहे त्या पाच राज्यांतील विधानसभांचा सर्व्हे..!

| नवी दिल्ली | चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं पानीपत होताना दिसत आहे. टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार... Read more »

” नोटेवरून गांधींचा फोटो हलवून, मोदी स्वत:चा फोटो छापतील “

| मुंबई | पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो बघायला मिळतो. फोटो छापण्याच्या स्पर्धेत मोदी फारच पुढे निघून गेल्याचं यावरुन समजतं. विशेष म्हणजे खादीच्या कॅलेंडरवरही महात्मा गांधींच्या... Read more »

भाजपला पश्चिम बंगाल मध्ये १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलिटिकल स्ट्रेटीजिस्ट म्हणून काम करणे सोडून देईल – प्रशांत किशोर

| कोलकत्ता | भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलीटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम सोडून देईल, असे आव्हान रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिले आहे. तृणमूल कॉँग्रेस... Read more »

या पाच राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, २७ मार्चपासून मतदान तर २ मे रोजी निकाल..!

| नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी, तमिळनाडूतल्या 234 जागांसाठी, केरळातल्या 140, आसाममधल्या 126 तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या 30 जागांसाठी मतदान होणार... Read more »

“भाजप म्हणजे जनतेवर अत्याचार करणारी महामारी आहे..!”

| कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी हाथरस प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बिर्ला प्लॅनेटोरियमपासून गांधी पुतळ्यापर्यंत केंद्र सरकारविरुद्ध रॅली काढली. यावेळी केंद्र सरकार टीका करताना बॅनर्जी म्हणाल्या,... Read more »