सोने तारण योजना तर वाजपेयींच्या काळातील..!
भक्त मीडियाने बोलण्याचा विपर्यास केला - पृथ्वीराज चव्हाण

| मुंबई | कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश... Read more »