महाराष्ट्र अंधारात जाणार? कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..!

| मुंबई | देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना... Read more »