माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक

| मुंबई | “माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल... Read more »

खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखाच्या विम्याचे कवच द्यावे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली संसदेत मागणी..

| नवी दिल्ली / कल्याण | कोरोना काळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांनाही ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारनेही हा निर्णय घेऊन कोरोनाशी सामना... Read more »

शिवसेना, राष्ट्रवादी यांचा पुरवणी मागण्यावर वरचष्मा..!

| मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. पुरवणी मागणीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडील खात्यांना झुकते माप मिळाले असल्याने काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये... Read more »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची, जय्यत तयारी..! कनिष्ठ आमदार बसणार थेट प्रेक्षक गॅलरीत..!

| मुंबई | सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत भरत आहे. दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विधिमंडळ सचिवालयाने जय्यत तयारी केली आहे. विधिमंडळ इमारतीत प्रवेश करणारे आमदार, अधिकारी,... Read more »

अखेर विरोधी पक्षाच्या दबावानंतर आता लेखी प्रश्न विचारता येणार..!

| नवी दिल्ली | यंदा १४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशानादरम्यान प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम यासांरख्या विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवत... Read more »

संसदेच्या अधिवेशनात यंदा प्रश्नोत्तराचा तासच नाही..!

| नवी दिल्ली | सध्या सुरू असलेल्या कोव्हिड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास होणार नसल्याचे राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे कळवले आहे. तसेच, खासगी सदस्यांचे प्रश्नही घेतले जाणार नसल्याचे सांगितले आहे.... Read more »

पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबर पासून..!

| मुंबई | देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दुस-यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे संकट असतानाच येत्या ३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन... Read more »

पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू, आजपासून ५० टक्के कर्मचारी उपस्थिती अनिवार्य..!

| मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या सावटात राज्याच्या विधिमंडळाने सोमवारपासून अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती १५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ऑगस्टपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी विधिमंडळातील अधिकारी व... Read more »

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले..! ही आहे नवीन तारीख..!

| मुंबई | महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा या परिस्थितीत पावसाळी अधिवेशन जून महिन्यात घेण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन... Read more »

कोण होणार राज्यपाल नियुक्त आमदार, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत शिफारसी होण्याची शक्यता..!
पावसाळी अधिवेशन कधी होणार यावरही शिक्कमोर्तब होण्याची शक्यता..!

| मुंबई | महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. तसेच याच दिवशी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या शिफारशींच्या... Read more »