खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करण्याबाबत खबरदारी घ्या – पालकमंत्री एकनाथ शिंदे

| ठाणे | आता जून महिना जवळ येऊ लागल्याने खरीप हंगामाची सुरवात लवकरच होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे.... Read more »