महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला ‘ ब्रेक ‘ लागणार..?
वारी पालखी सोहळ्याबाबत अनिश्चितता..!

| पुणे | कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्यात काल विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत... Read more »