“जेव्हा बैलगाडीवरच्या मराठ्यांनी तोफांसह तयार असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केलं”

मानवी क्षमतांच्या पलीकडे जाऊन जेव्हा राष्ट्रसेवेत कर्तव्य बजावले जातात तेव्हा घडलेल्या सत्यघटना देखील एखाद्या मोठ्या लेखकाच्या कल्पनाविलासाला लाजवतील अशा असतात. प्रसंग होता १९७१ च्या भारत-पाकिस्तान (बांग्लादेश निर्मिती) युद्धातला. मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंट... Read more »

!… आणि ती माती हाती घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हमसून हमसून रडू लागले…!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील किस्सा ! यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ! याशिवाय त्यांनी केंद्रात उपप्रधानमंत्री, संरक्षणमंत्री अशी खातीही सांभाळली होती. यशवंतराव चव्हाण ज्यावेळी भारताचे संरक्षणमंत्री होते तेव्हा... Read more »

| जागर इतिहासाचा | स्वराज्य रक्षक भद्रकाली ताराबाई…!

“दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |प्रलायाची वेळ आली... Read more »

मराठा आरक्षण : कोल्हापुरातील मराठा न्यायिक परिषदेत हे झाले महत्वाचे ठराव..

| कोल्हापूर | महाराष्ट्र शासन व राज्यपाल यांच्या माध्यमातून १०२ व्या घटना दुरुस्ती प्रमाणे ३४२ ए प्रमाणे मराठा जात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय यादीमध्ये समाविष्ट करावी, असा ठराव सकल मराठा समाजाच्या वतीने... Read more »

जागर इतिहासाचा : सदाशिव भाऊ पेशव्यांचा तोतया आणि त्याचे बंड..!

तिसऱ्या पानिपत युद्धात चिमाजी अप्पांचे चिरंजीव तथा थोरल्या बाजीरावांचे पुतणे सदाशिवराव भाऊ मराठ्यांचे सेनापती होते. १४ जानेवारी १७६१ ला झालेल्या महासंग्रामात सदाशिवराव भाऊ अब्दालीच्या फौजेकडून मारले गेले. विश्वासराव ( नानासाहेब पेशव्यांचा मुलगा... Read more »

जागर इतिहासाचा : भाग २ – स्वराज्यात चोरीचा तपास लावण्याची पद्धत व शिक्षा..

आपण पाहिले स्वराज्य मध्ये कुठे चोरीचा प्रकार घडल्यास तो गुन्हा कशा पद्धतीने तपास लावायचा. आणि गुन्हेगाराला कसे पकडायचे आपण मागील भागात वाचले आहे. https://rb.gy/1n2rra स्वराज्य मध्ये कोठे चोरीचे प्रकरण घडले तर त्या... Read more »

अध्याय ४ : तख्तास जागा हाच गड करावा – रायगडाचे वेगळेपण (पूर्वार्ध)

जावळीकर मोरे यांच्यासोबत बखेडा निर्माण होऊन शिवरायांनी रायगड स्वराज्यात कसा सामील करून घेतला याची हकीकत आपण मागच्या लेखात घेतली. जावळीकर मोऱ्यांचे वर्चस्व मोडीत काढून शिवरायांनी त्यांची पूर्ण जहागीरच स्वराज्यात सामील करून घेतली.... Read more »