नकळत सारे घडते..!

सकाळची कामाची गडबड चालू होती. रेणुला ऑफिसला जायला उशीर होत होता. यातच वेदच्या स्कूलचीही तयारी करायची होती. या सगळ्यांमुळे रेणुची चिडचीड चालू झाली आणि ती वेदला बडबडू लागली. “एवढा मोठा घोडा झालास... Read more »

लोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..?

सामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात तर काहींशी मात्र अजिबात जुळत नाही. हे जुळवण्याचं काम सर्वस्वी जसं आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं... Read more »

मानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..!

डाकू जेव्हा चोरून लपून गावात येतात, रात्रीच्या अंधारात डाका घालतात, तोवरच त्यांची दहशत, तोवरच त्यांची भीती ! तोवरच त्यांच्या टोळीला दीर्घकाळ भविष्य असते..! पण जर एखाद्या टोळीच्या, म्होरक्याच्या डोक्यात हवा गेली, राजरोस... Read more »

संपादकीय : जगणं कठीण.. मरण मात्र सोपे झालंय..!

किती निरागस होता त्याचा चेहरा.. आपल्यातलाच वाटायचा ना..! त्याचं हसणं, बोलणं, चालणं; त्याच सबंध जगणंच किती साधं होतं.. सर्वसामान्यांचं प्रतिबिंब दिसायचं त्याच्यात..! त्याचे डोळे कसे पाणीदार होते, किती सहज बोलायचे ते.. बऱ्याच... Read more »

कोरोनामुळे मानसिक स्वास्थ बिघडले..?
अस्वस्थता, चिडचिड, चिंतेचे प्रमाण वाढले.. पुढे काय.? ही सर्वाधिक लोकांनी व्यक केली चिंता..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २२ एप्रिल.  | मुंबई | करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे राज्यातील जवळपास २५ हजार जणांनी पालिका ‘एम पॉवर वन ऑन वन’या हेल्पलाइनवर फोन करून आपली अस्वस्थता... Read more »

एकटेपणा वाटत असेल तर करा इथे फोन..!
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले दोन टोल फ्री क्रमांक..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल  मुंबई : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी रविवारी दुपारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनमध्ये घरातील हिसांचार आणि मानसिक संतुलनामुळे वाढणाऱ्या घटनावर प्रकाश टाकला. यावेळी ते... Read more »