आधी १५ जूनला शाळेत हजर होण्याचे फर्मान, आता मागतायेत शिक्षण संचालकांकडे मार्गदर्शन..!
शिक्षण विभागाचा नेहमीसारखा भोंगळ कारभार..!

| मुंबई | राज्यात योग्य ती खबरदारी घेत जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण विभागाची तयारी आहे. शाळा कशा सुरू करता येतील यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक तत्वे देखील तयार केली... Read more »

अन्यथा पुन्हा लॉक डाऊन करावे लागेल..!

| मुंबई | महाराष्ट्रात अनलॉक १ करण्यात आलं आहे. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अनलॉक होताच रस्त्यांवर, बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय.... Read more »

स्पेन, जर्मनी, इटली यांचे आलेख दाखवत राहूल गांधी यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका..

| मुंबई / नवी दिल्ली | चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाउन लागू केला. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउननंतर तब्बल तीन... Read more »

वाचा : आजपासून या अटी शिथिल..!

| मुंबई | राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने ८ जूनपासून परवानगी दिली आहे. राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार १० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालये सुरू करता येतील. लॉकडाऊन 5.0 ची... Read more »

पंतप्रधानांची मन की बात ; अनलॉक-१, योग स्पर्धा सह नवीन संकल्पना देशासमोर..!

| नवी दिल्ली | कोरोनाची भीती अद्याप संपलेली नाही, त्यामुळे आपण अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’च्या माध्यमातून केले आहे. आज देशातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा... Read more »

केंद्राने जाहीर केली लॉकडाऊन ५ ची नियमावली..! हे होणार चालू नि हे राहणार बंद..!

| मुंबई | येत्या ८ जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन कसा वाढत गेला? पहिला लॉकडाऊन – २५ मार्च ते १४ एप्रिलदुसरा लॉकडाऊन – १५ एप्रिल ते... Read more »