कोरोनामूळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी कठोर निर्णय..!
ना नवीन काम, ना बदली , ना शासकीय कार्यक्रम..

| मुंबई | कोरोनाचं संकट गहिरं झाल्याने राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसंच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. इतकंच नाही... Read more »