मुंबईतील शेतकरी मोर्चाला राजभवनावर धडकण्यास परवानगी नाही – विश्वास नांगरे पाटील

| मुंबई | राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत (Farmer protest). शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ आज राजभवनावर धडक देणार आहे.... Read more »

मोदी सरकारला जोर का झटका, सर्वोच्च न्यायालयाची कृषी कायदे अंमलबजावणीला स्थगिती..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने कृषी... Read more »

भाजप नेत्यांच्या भेटीनंतर देखील अण्णा जानेवारीतील उपोषणावर ठाम..!

| पारनेर | शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले. दिल्लीतील रामलीला मैदान अथवा जंतरमंतर येथे उपोषणाला परवानगी मिळाली... Read more »

सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची सूटका करावी; शेतकरी संघटना विभागीय अध्यक्ष हनुमंत वीर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे !

| बारामती | बारामती परिसरात बँकाकडे तारण असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून बेकायदेशीर पणे खरेदी करत बँकांची व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची सूटका करावी असे निवेदन शेतकरी संघटनेचे... Read more »

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होण्याची शक्यता..

| नवी दिल्ली | महाराष्ट्रातून नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेचे २५०० शेतकरी दोन दिवसांत दिल्लीत दाखल होणार आहेत. वादग्रस्त शेती कायद्यांवर चर्चा करण्यासाठी पाठवलेले नवे निमंत्रण शेतकरी संघटनांनी अजून स्वीकारलेले नसले तरी पुन्हा... Read more »

मोदींच्या समर्थनार्थ IRCTC चे तब्बल २ कोटी ईमेल, पाठवली मोदींनी शीख समुदायासाठी केलेल्या कामाची पुस्तिका..!

| नवी दिल्ली | देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण अद्यापही तापलेलं आहे. यादरम्यान आयआरसीटीसीकडून जवळपास दोन कोटी ईमेल पाठवण्यात आले आहेत. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत हे ईमेल... Read more »

| काय बोलायचं आता | आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचा गुन्हा दाखल..!

| नवी दिल्ली | नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या १६ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. कडाक्याची थंडी पडलेली असतानाही शेतकरी तिथेच रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी... Read more »

संघ, शरद जोशी आणि स्वदेशी वगैरे..

संघ आणि शरद जोशी यांचा अजेंडा एकच होता. शेतकरी आंदोलनाच्या विरोधात आता जे लोक पिसाळून बोंब मारत आहेत, त्यात जोशी समर्थक आघाडीवर आहेत ! अशी एक पोस्ट मी परवा फेसबुक वर टाकली होती.... Read more »

जर या आंदोलनातून प्रश्न सुटला नाही तर शेवटचे आंदोलन करण्यास पुन्हा रस्त्यावर उतरणार – अण्णा हजारे

| नगर | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खोटारडे आहे. मला दोन वेळा खुद्द पंतप्रधान आणि दोन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आता सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी... Read more »

शेतकरी कायद्यांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शरद पवार भेटणार राष्ट्रपतींना..!

| मुंबई | मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतक-यांचं आंदोलन दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहे. पाच वेळा... Read more »