शेतकऱ्यांच्या मोहिमेला यश नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांची बदली थांबली..!

| नाशिक | नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची होणारी बदली न्यायालयाने रोखली आहे. सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली होती. मात्र त्यांची बदलीच्या सुचना देण्यात आली होती.... Read more »

पिंपरखेडा येथे विना अनुदानित तत्वावर बीज प्रक्रिया मोहीम संपन्न ..!

| जालना | मंठा तालुक्यातील पिंपरखेडा येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरिप हंगामातील उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी जिल्हा अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बीजप्रक्रिया तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वापरा बाबत प्रचार व प्रसार... Read more »

हरभरा खरेदी केंद्र सोमवार पर्यंत सुरू, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सतिशराव निर्वळ

| जालना | नाफेड अंतर्गत नानसी धान्य अधिकोष संस्थे मार्फत होत असलेली हरभरा पिकाची खरेदी (ता.24) सोमवार पर्यंत सुरू राहणार असून ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले... Read more »

उजनीतून पाणी उचलण्याचा तो आदेश रद्द केला नाही तर सर्वात पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा मी देईन – आ.बबनराव शिंदे

| महेश देशमुख / सोलापूर | उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला उचलण्यावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतून या योजनेला विरोध सुरू झाला आहे. आज एका वृत्त वाहिनीने... Read more »

मंठ्यात रूंद सरी व वरंबा तंत्रज्ञान वापराविषयी कृषी विभागाकडुन माहिती..!

| जालना | मंठा तालुक्यातील पाकणी येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरीप हंगामातील पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धत पेरणी या मोहिम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली... Read more »

सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला – राजू शेट्टी

| कोल्हापूर | शेतकऱ्यांची बाजू घेतल्याचा आव आणून सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षा भंग केला आहे. तीन कायद्यांना स्थिगिती देऊ, आंदोलन मागे घ्या हे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ज्यांनी... Read more »

माझ्या पतीचे काही बरे वाईट झाले तर त्याला बच्चू कडू जबाबदार, शेतकरी पत्नीच्या तक्रारीने खळबळ..!

| अमरावती | अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (वय 40 वर्षे) हा शेतकरी सोमवारी (11 जानेवारी) रात्रीपासून बेपत्ता आहे. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी सापडली सोबतच मोबाईल फोनही... Read more »

गाव तिथं उद्योग, घर तिथं रोजगार..!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. सुमारे ६० टक्के जनता खेड्यात राहते. यात प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन कृषी हेच आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी उत्पन्नाचं प्रमाण १९५० मध्ये ५६... Read more »

सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची सूटका करावी; शेतकरी संघटना विभागीय अध्यक्ष हनुमंत वीर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे !

| बारामती | बारामती परिसरात बँकाकडे तारण असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून बेकायदेशीर पणे खरेदी करत बँकांची व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची सूटका करावी असे निवेदन शेतकरी संघटनेचे... Read more »

संघ, शरद जोशी आणि स्वदेशी वगैरे..

संघ आणि शरद जोशी यांचा अजेंडा एकच होता. शेतकरी आंदोलनाच्या विरोधात आता जे लोक पिसाळून बोंब मारत आहेत, त्यात जोशी समर्थक आघाडीवर आहेत ! अशी एक पोस्ट मी परवा फेसबुक वर टाकली होती.... Read more »