गाव तिथं उद्योग, घर तिथं रोजगार..!

भारत हा कृषिप्रधान देश आहे. सुमारे ६० टक्के जनता खेड्यात राहते. यात प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन कृषी हेच आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी उत्पन्नाचं प्रमाण १९५० मध्ये ५६... Read more »