लोक संवाद : समवेत प्रतिभावान युवा कवयित्री ज्योती भारती..!

आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, युवा कवयित्री ज्योती भारती…! त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम ए (मराठी आणि हिंदी साहित्य), बी.एड झाले आहे. त्यांनी महाविद्यालयांमध्ये मराठी, हिंदी विषयांचे अध्यापन केले असून सध्या... Read more »

लोकसंवाद : ह. भ. प. गणेश महाराज भगत यांच्यासमवेत..!

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागतोय. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या... Read more »