आता महाराष्ट्र सरकार विरोधात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार, २२ नोव्हेंबर पासून जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्रभर होणार संघर्ष यात्रा..!

| मुंबई | राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२... Read more »

गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे; त्यामुळे घवघवीत यश मिळवा – ना. जयंत पाटील

| परभणी | गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे घवघवीत यश मिळवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा... Read more »

मनपा, नपा निवडणुकीत अशी असेल प्रभाग रचना..!

| मुंबई | महानगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्यमंत्रिमंडळामध्ये एकमताने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी मुंबई वगळता बहुसदस्यीय... Read more »

ऑनलाईन स्पर्धेचा भव्यदिव्य बक्षिस वितरण सोहळा कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते संपन्न…!

| औरंगाबाद | आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना औरंगाबादच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेचा भव्यदिव्य बक्षिस सोहळा महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते... Read more »

ऑनलाईन स्पर्धेच्या भव्यदिव्य बक्षीस वितरण सोहळा उद्या कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित पार पडणार..!

| औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना औरंगाबाद च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धाच्या भव्य बक्षिस वितरण समारंभाला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व NPS/DCPS धारक शिक्षक-शिक्षिकांनी आपली उपस्थिती दाखवून ताकद दाखवावी,... Read more »

वसमत विधानसभेचे आ. चंद्रकांत (राजूभैया) नवघरे यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तर्फे सत्कार; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना न्याय मिळवून देण्याची केली विनंती..

| हिंगोली | वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजूभैया नवघरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांचा नवीन परिभाषित निवृत्ती योजना अंतर्गत कपात झालेल्या रक्कमेचा हिशोब जो गेल्या आठ वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद मार्फत... Read more »

पूरग्रस्तांसाठी उध्दव ठाकरेंचे ११ हजार ५०० रू. कोटींचं पॅकेज जाहीर..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठान व समाजभान संस्थेने दिला महाडमधील पूरग्रस्तांना हात, थेट मदत घरी पोहचून केली कर्तव्यपूर्ती..!

ठळक मुद्दे : • थेट बाधित भागात १९०-२४० कुटुंबीयांना मदत• धान्य, किराणा, भांडी, साड्यांसह ३२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे मदत किट केले सुपूर्द.• आरोग्य प्रबोधन, स्वच्छता मोहीम राबवून लोकांपर्यंत पोहोचवली मदत• गावकऱ्यांनी केला... Read more »

कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड कल्याण डोंबिवली मनपाने पटकवला..! आली देशात पहिली..!

| मुंबई | राज्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद या तीन शहरांना विविध गटांमध्ये इंडिया स्मार्ट सिटीज कॉन्टेस्ट (आयएसएसी) २०२० हा पुरस्कार जाहीर झाला. देशात औरंगाबाद शहराने सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल प्रथम क्रमांक... Read more »

‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..!

| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या तरुणांची व्यथा मिटवण्यात महाराष्ट्र सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता नोकरीला लागूनही ही परीक्षा पास... Read more »