फडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार !

सध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या नावानं नागीण डान्स करत आहेत. आघाडी सरकारच्या नावानं खापर फोडत आहेत ! बावनकुळे वगैरे लोक... Read more »

माझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…

क्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम निवडतो. कधी ती वर्ल्ड टीम असते तर कधी इंडियन टीम असते. प्रत्येक खेळाडूच्या वैशिष्ट्यांचा विचार... Read more »

हिटलर संपला.. आपण शहाणे होऊ या ..!

संत, विचारवंत, साहित्यिक, महापुरुष किंवा उदारमतवादी राजकीय नेते एखाद्या विषयाची मानवतावादी, समतावादी मांडणी करतात. त्यासाठी काही शब्दांना व्यापक अर्थ प्रदान करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असतो. त्यामागील संदर्भ आणि हेतू समजून समाजानं पुढील... Read more »

मानसिक रुग्णांच्या मेंदूतील देश..!

डाकू जेव्हा चोरून लपून गावात येतात, रात्रीच्या अंधारात डाका घालतात, तोवरच त्यांची दहशत, तोवरच त्यांची भीती ! तोवरच त्यांच्या टोळीला दीर्घकाळ भविष्य असते..! पण जर एखाद्या टोळीच्या, म्होरक्याच्या डोक्यात हवा गेली, राजरोस... Read more »

१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..!

आपल्या इमानदारीच्या व्याख्या एवढ्या भोंगळ आहेत, की त्या बघून आपण भोळे आहोत की मूर्ख, हेच कळत नाही ! पोलीस खात्यामध्ये वसुली होणार नाही, अशी कल्पना तरी आपल्याला करता येईल का ? अगदी... Read more »

बँक वाल्यांनो, तुम्हाला हे जमेल का ?

भारतासारख्या खंडप्राय देशाला पंडित नेहरू यांनी स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था हीच आजही योग्य आहे, याबद्दल संशय असण्याचं कारण नाही. अर्थात काही अर्धवट, सुपारीबाज आणि नेहरुद्वेशी लोकांना नेहरूंच्या नावाने गरळ ओकण्याशिवाय दुसरा धंदा नाही.... Read more »

पूजा चव्हाण ते धर्म संसद- कुणाची आत्महत्या, कुणाचा खून ?

समाज असो, राजकारण असो, धर्म असो की पक्ष.. साऱ्याच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अध:पतन सुरू आहे. सर्वत्र बाजारबुणग्या लोकांची चलती आहे. नीतिमत्ता आणि विवेक कधी नव्हे एवढा रसातळाला गेला आहे. पूजा चव्हाण मृत्यू... Read more »

पंजाबचे निकाल, भाजपचा माज आणि ईव्हीएमचं भूत..

नुकत्याच पंजाब मध्ये महानगर पालिका निवडणुका पार पडल्या. भाजपा नेतृत्वाचा माज उतरविणारे निकाल जनतेने दिले आहेत. चड्डी तर सोडाच पण अंगावर साधी चींधीही शिल्लक राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी मतदारांनी घेतली. शेतकऱ्यांना... Read more »

फक्त त्यांना नव्या बंदुका पाहिजे…!

मागचं अख्खं वर्ष कोरोनानं पार चोळामोळा करून, चुरगळून फेकून दिलं. सारे धर्म, एकेक देव, बाबा, पुजारी.. सारं सारं काही काळासाठी का होईना, पण आरपार भंगारात गेलं होतं. मात्र कचऱ्यातूनही धंदा शोधणारे हुशार... Read more »

बळीराजाच्या तडाख्यात बटू वामनाची पिलं…!

बळीराजाला पाताळात गाडणारे कपटी कायदे त्वरित रद्द करा, ह्या मागणीसाठी पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला लढा ऐतिहासिक आहे, देशव्यापी आहे. खऱ्या अर्थानं ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत सारा देश उभा... Read more »