
सकाळची कामाची गडबड चालू होती. रेणुला ऑफिसला जायला उशीर होत होता. यातच वेदच्या स्कूलचीही तयारी करायची होती. या सगळ्यांमुळे रेणुची चिडचीड चालू झाली आणि ती वेदला बडबडू लागली. “एवढा मोठा घोडा झालास... Read more »

रमा सकाळपासूनच फार उत्साही नव्हती. आज तिच्या कॉलेजच्या ग्रुप ने वेस्टर्न ऑउटफीट मध्ये येण्याचे ठरवले होते. यामुळेच ती उदास होती. नेहमीच ती सैल ढगळया अशा पंजाबी ड्रेस मध्येच असे. बऱ्यापैकी वजन असल्यामुळे... Read more »

इनकम टॅक्स मधे NPS ची वजावट कशी करावी, हा प्रश्न आपला असेल तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे विनायक चौथे यांचा अभ्यासपूर्ण लेख नक्की वाचा.. आर्थिक वर्ष 2021-22 (आयकर निर्धारण वर्ष 2022-23)... Read more »

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे काल २३ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या हौसाक्का... Read more »

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतातील ५६५ संस्थाना पैकी ५६३ संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्यासाठी माउंट बॅटन यानी मुभा दिली. जवळपास काही संस्थाने भारतात विलीन झालेले होते.... Read more »

लोकशाही ही जगातील सर्वात चांगली राजकीय व्यवस्था आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी समाज, देश जागा असला पाहिजे. शुद्धीवर असला पाहिजे. अन्यथा लोकशाहीच्या निमित्तानं गावातल्या माकडांना हाताशी धरून गावावर कब्जा... Read more »

काही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला. नुकताच काही दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील यादववाडी शाळेला भेट देण्याचा योग आला. रवींद्र केदार सर यांना... Read more »

प्रत्येक बापाला वाटत असतं आपला मुलगा आइनस्टाईनसारखा हुशार; किंवा तेंडुलकरसारखा जगप्रसिद्ध खेळाडू बनावा. प्रत्येकाची तीच धडपड असते, मग तो शेतामध्ये दोनशे रुपयांवर काम करणारा शेतमजूर असो; की मग मोठा उद्योजक. अगदी लहानपणापासून... Read more »

देणा-या ने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेणा-याने एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत, असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणा-या विंदा करदिकरांच्या काव्य पंक्तीप्रमाणे आम्ही जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत आझाद भाऊंवर ठेवलेला विश्वास त्यांनी मी कोरोना... Read more »

| मुंबई | शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं हे तर तुम्हाला माहितच असेल. पण जसं ७/१२ आणि... Read more »