वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच.

प्रति, संजय राऊत कंपाऊंडर, मातोश्री तथा कारकून , सामना साष्टांग नमस्कार, आपले आजचे पत्र वाचनात आले. ते डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन संदर्भातले.. तसा तुमचा पत्राचाळीतून थेट पत्रा पर्यंतच आजचा प्रवास थक्क करणारा... Read more »

रेल्वेचे तिकीट सामान्य पण… तरीही प्रवास मात्र “स्लीपर” चा

देशात सर्वाधिक लोकांचे प्रवास करण्याचे साधन भारतीय रेल्वे आहे. अनेक वेळा आरक्षण न मिळाल्यामुळे किंवा जवळचा प्रवास असल्यामुळे काही जण सामान्य तिकीट (जनरल तिकीट) काढून प्रवास करतात. परंतु रेल्वे पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आल्यावर... Read more »

आजोबांच्या शेअर्सवर नातवाचाही हक्क आहे का? स्टॉक ट्रान्सफरचा नियम काय, जाणून घ्या

मुंबई : वडिलांची संपत्ती किंवा आजोबांच्या मालमत्तेवर नेमका कोणाचा अधिकार असतो याविषयी आपण बऱ्याचदा चर्चा ऐकल्या असतील. पण शेअर्सबाबतही अशी व्यवस्था आहे हे तुम्हाला माहित्येय का? मालमत्तेप्रमाणेच शेअर्सना देखील सामान नियम लागू होतात... Read more »

विधानसभेतील बंब शिक्षकांवर की शिक्षणावर..!

महाराष्ट्रात क्वालिटी शिक्षणाबाबत लोकप्रतिनिधी विचार करत आहेत त्याबद्दल विधानभवनात चर्चा करत आहेत ती फार आनंदची बाब आहे. मा.बाळासाहेब थोरात, मा. आदित्य ठाकरे साहेब यांनी विधानसभेत क्वालिटी शिक्षणाचा मुद्दा मांडला यासाठी सरकारी शाळांना... Read more »

नकळत सारे घडते..!

सकाळची कामाची गडबड चालू होती. रेणुला ऑफिसला जायला उशीर होत होता. यातच वेदच्या स्कूलचीही तयारी करायची होती. या सगळ्यांमुळे रेणुची चिडचीड चालू झाली आणि ती वेदला बडबडू लागली. “एवढा मोठा घोडा झालास... Read more »

मैं अपनी फेव्हरेट हूँ..!

रमा सकाळपासूनच फार उत्साही नव्हती. आज तिच्या कॉलेजच्या ग्रुप ने वेस्टर्न ऑउटफीट मध्ये येण्याचे ठरवले होते. यामुळेच ती उदास होती. नेहमीच ती सैल ढगळया अशा पंजाबी ड्रेस मध्येच असे. बऱ्यापैकी वजन असल्यामुळे... Read more »

विशेष लेख : IT ( इन्कम टॅक्स) मध्ये NPS ( पेन्शन योजना) या रकमेची वजावट कशी करावी..!

इनकम टॅक्स मधे NPS ची वजावट कशी करावी, हा प्रश्न आपला असेल तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे विनायक चौथे यांचा अभ्यासपूर्ण लेख नक्की वाचा.. आर्थिक वर्ष 2021-22 (आयकर निर्धारण वर्ष 2022-23)... Read more »

इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे काल २३ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या हौसाक्का... Read more »

हैदराबाद मुक्तिसंग्राम – जनतेचा संग्राम

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतातील ५६५ संस्थाना पैकी ५६३ संस्थानिकांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्यासाठी माउंट बॅटन यानी मुभा दिली. जवळपास काही संस्थाने भारतात विलीन झालेले होते.... Read more »

विशेष : भगतसिंगाची माय परवा भिक मागत होती !

लोकशाही ही जगातील सर्वात चांगली राजकीय व्यवस्था आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी समाज, देश जागा असला पाहिजे. शुद्धीवर असला पाहिजे. अन्यथा लोकशाहीच्या निमित्तानं गावातल्या माकडांना हाताशी धरून गावावर कब्जा... Read more »