ज्यांनी सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार; आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचे मानधन बंद वरून शेलारांचा खोचक टोला.!

| मुंबई | आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आंदोलकांसाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेली योजना बंद करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली आहे. ‘ज्यांनी सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा... Read more »

भारतानंतर या बलाढ्य देशाने घातली टिक टॉक वर बंदी..!

| वॉशिंग्टन | कोरोना व्हायरसपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचीनवर खूप नाराज आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा माध्यमांद्वारे चीनवर निशाणा साधला असून कोरोना व्हायरस पसरवल्याबद्दल थेट आरोप केला आहे. तसेच, आता डोनाल्ड ट्रम्प... Read more »

धक्कादायक : कर्णधार विराट कोहलीला अटक करण्याची मागणी..!

| मुंबई / विशेष प्रतिनिधी | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विराट आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक... Read more »

अनोखे आंदोलन : विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान मोदी यांची काकड आरती

| मुंबई | राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द व्हाव्यात. तसेच नवे शैक्षणिक धोरण मागे घेतले जावे, या मागणीसाठी सध्या विद्यार्थी भारती संघटनेकडून आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस... Read more »

अयोध्येत बौद्ध विहार व्हावे, या आनंद शिंदे यांच्या मागणीला आठवलेंचा पाठिंबा

| मुंबई | गायक आनंद शिंदे यांच्या मागणीच्या आधीपासूनच मी अयोध्येत बौद्ध विहार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अयोध्येत राम मंदीर होत आहे. मशिद देखील व्हायला हवी आणि बौद्ध विहार देखील व्हायला हवे. यासाठी... Read more »

सर्वाधिक दिल्लीचा रिकव्हरी रेट ८८%

| मुंबई | कोरोनाच्या संकटातून अजूनही देशाची सुटका झालेली नाही. असं असलं तरीही दिलासादायक बाब ही की देशातल्या १६ राज्यांमधलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षाही चांगला आहे अशी... Read more »

तब्बल ३४ वर्षानंतर शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल..! मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य

| नवी दिल्ली | मोदी सरकारकडून नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव आता शिक्षण मंत्रालय असणार आहे. केंद्रीय... Read more »

टाटा, अंबानी, अदानी, बिर्ला, महिंद्रा, बजाज यांना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण..!

| नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आले... Read more »

खबरदार : आपण सॅनिटायझरचा अतिरेक करत आहात, मग हे वाचा..

| मुंबई |  आपण कोविड-१९ विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या विषाणूपासून बचावासाठी आज मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या... Read more »

मराठा आरक्षणावर सुनावणी पुढे ढकलली..! वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार..

| नवी दिल्ली | संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर घ्यायची अथवा नाही याबाबत येत्या २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी मराठा आरक्षणाच्या याचिकांवर सुनावणी झाली.... Read more »