केतकी चितळे ची जीभ घसरली..

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे यांची सोशल मीडियावरील पोस्ट म्हणजे एकप्रकारे अपप्रचार असून, त्यांच्याकडून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, असे ऑल इंडिया पॅंथर सेना विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षा उत्कर्षा शेळके यांनी म्हटले आहे. आंबेडकर... Read more »

विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा..!

मुंबई: नातू हवा म्हणून सूनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक यांनी... Read more »

मुंबईची भाषा मराठीच..! बापुजीचा माफीनामा..

मुंबई : ‘तारक मेहता का उलटा’ चष्मा मालिकेतील मुंबईची भाषा हिंदी या संवादावरुन चांगलच राजकारण गाजलं होतं. मालिकेतील संवादाला आक्षेप घेत मनसेने वाहिनीकडून माफीची मागणी केली. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी... Read more »

आता अमृता फडणवीसही सोडणार सोशल मीडिया..

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया त्यागाच्या ट्‌वीटनंतर देशभरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयावर काहींनी नाराजी व्यक्‍त केली आहे तर विरोधकांनी त्यांच्या निर्णयावर खोचक टीका करण्यास... Read more »

मनसेने महाराष्ट्राला दिले नवे पप्पू…!

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पप्पू या नावाने त्यांचे सर्व विरोधक नेहमीच खिल्ली उडवत असतात. गेल्या महिन्यातील संसदेतील भाषणात स्वतः राहुल गांधींनी देखील ते कबूल केले होते. संबंध देशभर पप्पू हा शिक्काचं... Read more »