अबब : हे निकष पाळण्याचे आव्हान शाळांना पेलावे लागणार..!

| मुंबई | राज्यातील शाळा सुरू करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये दीड मीटरचे अंतर राखणे, दर दोन तासांनी विद्यार्थी हाताळत असलेल्या वस्तू निर्जंतुक करणे असे निकष पाळण्याचे आव्हान राज्यातील शाळांपुढे राहणार आहे. राज्यातील शाळा... Read more »

अन्वयार्थ : ऑनलाईन शिक्षण – मुख्य नव्हे पूरक माध्यम..

आज कोरोना महामारीमुळे देशातील शाळा, महाविद्यालये बंद झालेली आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उदय झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन शिक्षण काळाची गरज समजून ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करता येईलही. ऑनलाईन शिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थी व... Read more »