अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांची ५०% कार्यालयात उपस्थिती आवश्यक..!
मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचे आदेश, अन्यथा पगार कापणार..

मुंबई : अत्यावश्यक सेवा नसलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास पगार कापला जाणार, अशा इशारा मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला आहे. त्यामुळे किमान स्वत:ची 50 टक्के उपस्थिती राखण्यासाठी बिगर अत्यावश्यक... Read more »