मन की बात : कारगिल विजयी दिनाच्या निमित्ताने साधला संवाद..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनी देशातील सैनिकांच्या शौर्याचं स्मरण केलं. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात असे म्हटले की, त्यावेळी पाकिस्तानशी मैत्री हवी होती, परंतु पाकिस्तानने युद्ध... Read more »

वाचाच : कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या २२ वर्षीय तरुण अधिकाऱ्याचे डोळे ओले करणारे पण अभिमानाने छाती फुलवणारे पत्र..!

लेफ्टनंट विजयंत थापर यांना ‘थ्री पिंपल्स या शिखरावर पाठविण्यात आले होते. यात त्यांच्या दोन राजपुताना रायफल्सचे कंपनी कमांडर मेजर आचार्य शहिद झाले. फक्त २२ वर्षांचे विजयंत काही महिन्यांपुर्वीच सैन्यात अधिकारी झाले होते.... Read more »

जागर इतिहासाचा : तरुण अधिकारी आणि सैनिकांच्या अविश्वसनीय विजयाचा दिवस – कारगिल विजय दिवस

भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत असून चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. सीमेवरून हा वाद सुरू असून सध्या लडाख सीमेलगत तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी... Read more »