अखेर विरोधी पक्षाच्या दबावानंतर आता लेखी प्रश्न विचारता येणार..!

| नवी दिल्ली | यंदा १४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशानादरम्यान प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम यासांरख्या विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवत... Read more »