संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावित केले होते..!

| नवी दिल्ली | देशातील काही उच्च न्यायालयांचे काम हे इंग्रजीतून तर काहींचे हिंदीमधून चालते. काहींना कामकाजाची भाषा तमिळ हवी आहे तर काहींना तेलगू हवी आहे. या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या भाषांसाठी होत... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष – जाणून घ्या महाराष्ट्रातील बोलीभाषा..
आपली बोलीभाषा आणि तिचे विशेष..

भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत. जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत,... Read more »