सरकारी कर्मचारी यांना वयाची ५०/५५ किंवा नोकरीची ३० वर्ष , याबाबत निर्णयासाठी समिती स्थापन..

| मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय सेवेची 30 वर्षे किंवा वयाची 50/55 ठरविण्यासाठी ग्राम विकास विभागाने (खुद्द) समित्या नेमल्या आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्राम विकास विभाग (खुद्द) आस्थापनेवरील... Read more »

पूर्वसूचना न देता कार्यालयात येत नसल्यामुळे कर्मचारी निलंबित..!
आपत्कालीन परिस्थितीत गैरहजर राहणे भोवले..!

| मुंबई | भायखळा परिसरात कोरोनाचे थैमान सुरू असताना कोणतीही कल्पना न देता कार्यालयात गैरहजर राहिल्यामुळे १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वरळी पाठीमागे भायखळा परिसरातही मोठय़ा संख्येने नागरिकांना कोरोनाची बाधा झाली... Read more »