अंतिम वर्षातील परीक्षा रद्द करू नका, राज्यपालांचा मंत्री सामंत यांच्यावर निशाणा..!
ABVP ची दुटप्पी भूमिका..?

| मुंबई | राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याची सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच, अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याच्या उच्च... Read more »