मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेस आज (३ मार्च) पासून सुरूवात झाली आहे. राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. मात्र... Read more »
बीएसएनएल वगळता देशातील सर्वच आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी डिसेंबर 2019 मध्ये आपल्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले. याशिवाय कंपन्यांनी आपल्या प्लॅन्समध्ये अनेक बदलही केले. त्यामुळे नेमका कोणता प्लॅन निवडावा याबाबत सामान्य ग्राहक संभ्रमावस्थेत आहे.... Read more »
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया त्यागाच्या ट्वीटनंतर देशभरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे तर विरोधकांनी त्यांच्या निर्णयावर खोचक टीका करण्यास... Read more »
रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये अक्षय, अजय देवगण आणि रणवीर सिंह ही मंडळी पोलीस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहेत. या सर्वांनी यापूर्वी पोलीस अधिकाऱ्याचे रोल केले आहेत. आता त्यांच्याबरोबर याबाबतीतली चर्चा बी टाऊनमध्ये सुरू आहे.... Read more »
मारिया शारापोव्हा या टेनिस कोर्टवरच्या सौंदर्यसम्राज्ञीने पाच वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धाचं विजेतेपद पटकावलं. पण, खेळापेक्षाही आरस्पानी सौंदर्यामुळे ती चच्रेत राहिली. अगदी तरुण वयात ती टेनिस कोर्टवर उतरली आणि ३२व्या वर्षी निवृत्त झाली.... Read more »
गेल्या एक दोन दिवसांपासून पत्रीपूलाच्या पत्र्यावरून काही माकडे आकड तांडव करताना दिसत आहेत..!_ पत्रीपूल हा कल्याणच्या बकाल राजकारणाचा जातिवंत नमुना बनला आहे, हे यावरून सिद्ध होते, हे मात्र नक्की..! फेब्रुवारी २०२० रोजी पत्रीपूल... Read more »
ठाणे : प्रतिनिधी सोळाव्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून सुरू होईल. १ मे २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात घरांना क्रमांक देणं, गटाची... Read more »