| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनी देशातील सैनिकांच्या शौर्याचं स्मरण केलं. पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात असे म्हटले की, त्यावेळी पाकिस्तानशी मैत्री हवी होती, परंतु पाकिस्तानने युद्ध... Read more »
| कोलकाता / विशेष प्रतिनिधी | एक आश्चर्यकारक घटना पश्चिम बंगालच्या राजकारणात घडली आहे. एखाद्या पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत राजकारण सोडण्याची घटना कदाचीत प्रथमच घडली असावी. भारताचा माजी फुटबॉलपपटू मेहताब... Read more »
| नवी दिल्ली | राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे.... Read more »
| जयपूर / विशेष प्रतिनिधी | राजस्थानमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. खत घोटाळा प्रकरणी ईडीकडून हा छापा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात... Read more »
| मुंबई | श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी,... Read more »
| नवी दिल्ली | चंद्रकांत पाटील हे आता गुजरात भाजपचे नवे अध्यक्ष असतील. हे वाक्य ऐकल्यानंतर आपण अजिबात गोंधळू नका. नाही नाही महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ नाही झाली. कारण हे चंद्रकांत पाटील म्हणजे... Read more »
| मुंबई | ५ ऑगस्टला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भुमिपुजन सोहळा असल्याचे काल केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं. मंदिर समितीने याचे निमंत्रण निवडक जणांनाच दिल्याचे समोर आलंय. राम मंदीर निर्माणात पुढाकार घेणाऱ्या शिवसेनेला याचे... Read more »
| नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक वक्तव्य केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.... Read more »
| मुंबई | भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध बिघडलेले असल्याचे सध्या दिसतेय. दरम्यान नेबाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतातील सांस्कृतिक वारशाविषयी वादग्रस्त विधान करण्यास सुरूवात केली आहे. भारतात पुजनीय असलेल्या भगवान... Read more »
| मुंबई | कोरोनावर नियंत्रण कधी मिळवणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र या प्रश्नावर आयआयटी मुंबईने एक अहवाल तयार केला असून त्यामधील विश्लेषणानुसार मुंबईत अवघ्या दोन आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याच... Read more »