पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीची कोंडी फुटली असून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याविरोधात दोन हात करतील. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा... Read more »
सिंधुदुर्ग : माझी कोकणच्या विकासाशी कमिटमेंट आहे. कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे. रोजगार मिळावा म्हणून दोडामार्ग मध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणण्याचा माझा मानस आहे. ... Read more »
संजय मंडलिक :- आताचे महाराज खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीने कोल्हापुरातून उमेदवारी दिलेले शाहू महाराज यांच्यावर निशाणा... Read more »
नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म या ठिकाणी शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ड्रोन उडवल्याची घटना घडली होती. मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच सकल मराठा... Read more »
पूजा तडस :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार रामदास तडस यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. रामदास तडस यांच्या मुलाने पत्नीला रस्त्यावर आणलं सध्या तिच्याकडे मुलाचा सांभाळ... Read more »
मध्य रेल्वे :- मध्य रेल्वेच्या चाळीसगाव येथे तीन दिवस मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. 16 एप्रिल ते 16 एप्रिल असा तीन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळं दहा प्रमुख रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,... Read more »
मुंबई :- राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार , प्रत्यारोप आणि जगावाटपाची रणधुमाळी सुरू आहे . महायुती असो वा महाविकासआघाडी प्रत्येक घटकपक्ष हा जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन आपलाच पक्ष कसा वाढेल आणि... Read more »
मुंबई : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने पक्षातून निलंबित केलेले संजय निरुपम यांनी केला आहे. त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा... Read more »
मुंबई दि.७ : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणूक होत आहे. यातील राजकीय परिस्थितीत पहिला गेले तर शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरु असून महाराष्ट्राची प्रगती होत आहे.... Read more »
जर भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला त देशात पुन्हा निवडणूक होणार नाही असा खळबळजनक दावा केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी केला आहे. जर एनडीए... Read more »