
| मुंबई / नवी दिल्ली | भारतीय वेबसाईट आणि वृत्तपत्रांवर बंदी घातली आहे. भारताने चीनच्या ५९ ॲपवर बंदी आणण्यापूर्वीच चीनने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
चीनचे मुखपत्र असणारी वर्तमानपत्रे आणि वेबसाईटवरील बातम्या भारतीय वेबसाईटवर प्रसिद्ध होतात. तसेच पूर्व लडाखमधील सीमावादाशी संबंधित सर्व घडामोडींची माहिती भारतीय प्रसारमाध्यमे प्रसिद्ध करत आहेत. चीनमधील लोकांना भारतीय माध्यमांद्वारे योग्य माहिती मिळू नये, अशी भीती चीनला वाटत आहे.
चीनमधील मीडिया नियंत्रण हे सरकारचे (चीनमधील ऑनलाईन मीडिया सेन्सॉरशिप) म्हणजे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या संमतीशिवाय कोणीही काहीही लिहू शकत नाही. पण भारतीय मीडिया स्वतंत्र आहे. त्यामुळे भारतीय माध्यमांमध्ये दररोज गलवान खोऱ्याबद्दलच्या बातम्या येत असतात. याच बातम्या चीनमधील जनतेला समजू नये, हे या बंदीचे कारण असल्याचे सांगितले जाते.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री