
| मुंबई | महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. आमच्या तिन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. आमच्या एका जरी आमदाराने राजीनामा दिला तर परत निवडून येण्याची त्याची ताकद नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित असल्यामुळे आमच्या सरकारला धोका नसल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सध्या महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची आवई उठवली जात आहे.
शिवाय राजस्थानचे काँग्रेस सरकारही अस्थिर झाले असल्याबद्दल पाटील यांना छेडले असता ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आव्हान कधीही स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे. सध्याची महाराष्ट्रातील भाजपची स्थिती पाहता इतर राज्यांप्रमाणे भाजपला महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडून सत्ता परिवर्तन घडवून आणणे अशक्य असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री