अजित पवार हे वारीत देखील राजकारण करत आहेत – प्रकाश आंबेडकर

| मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरीच्या वारीच्यानिमित्ताने भेदभावाचे राजकारण करु पाहत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरीला पायी जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि... Read more »

मालेगाव नंतर उत्तर महाराष्ट्रात हे शहर कोरोना हॉटस्पॉट..!

| मुंबई | राज्यातील प्रमुख शहर समजल्या जाणाऱ्या मुंबई, पुण्याला कोरोनाने विळखा घातला आहे. त्यानंतर आता छोट्या छोट्या जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या ३ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसत... Read more »