‘ चल निकल ले कंगना ‘ म्हणत व्यक्त झालेल्या रोषाने अखेर कंगना आली शुद्धीवर..!

| मुंबई | भान हरपून एकावर एक वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगना राणौतचा सूर अखेर बदलेला दिसून येत आहे. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असे सांगत तिने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ म्हटले आहे.... Read more »