
ठाणे : ठाणे शहर, कळवा – मुंब्रा, उल्हासनगर, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ मधील ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस आणि पत्रकारांची आजपासून मोफत आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन , वनरुपी क्लिनिक आणि... Read more »

वाशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे मेटाकुटीला आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला... Read more »

नागरिकांनी चाचणी करण्याचे आयुक्तांचे आवाहन ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे, कोरोना व्हायरसची स्व-चाचणी अर्थात लक्षण तपासण्याचे टूल सादर करण्यात आले असून प्राथमिक पातळीवरील... Read more »

पनवेल : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे, राज्य सरकार व केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलेले आहे. अशा परस्थितीमध्ये सर्व राज्यात साथरोग रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू झाला आहे.... Read more »

महाराष्ट्रात आकडा ८०० पार महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सोमवारी 120 जणांची वाढ झाल्यानं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 868 वर पोहोचलीय.... Read more »

मुंबई: जगभरात व्हिडीओ कॉन्फरन्सींगची वाढती आवश्यकता लक्षात घेत स्काईपवर आता ‘मीट नाऊ’ हे फिचर देण्यात आले असून हे अॅप वापरण्यासाठी डाऊनलोडसह रजिस्ट्रेनशची अट देखील काढून टाकली आहे. सध्या कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’... Read more »

नवी दिल्ली: देशभरात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ४९० रुग्ण आढल्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ४०६७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरोनाचे हॉटस्पॉट... Read more »

ठाणे – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती व दिवा दिवा प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका या प्रभाग क्षेत्रासाठी कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी दुचाकी तीन... Read more »

पशुपक्ष्यांना ठेवलं अंकितनिसर्गावर करुनी घावआता उमगलं मानवालाबंदीस्त काय असते राव “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असा मोलाचा संदेश संत तुकाराम महाराज यांनी दिला होता. वृक्षाला आपण सगे – सोयरे मानलं पाहिजे हा आशावाद... Read more »

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी रुग्णांकडून 10... Read more »