महाराष्ट्र सरकारची १० हजार कोटींची तात्काळ मदत जाहीर, फडणीसांप्रमाणे अभ्यासात वेळ न घालवल्याने कौतुक..!

| मुंबई | राज्यभरात परतीच्या पावासाने थैमान घातले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य... Read more »

एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला सज्जड दम

| भिवंडी | मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यभर थैमान घातल्याने बळीराज्याच्या अडचणीत वाढ झाली असून हातातोंडाशी आलेले घास हिरावण्याची वेळ आता बळीराज्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने शेयकऱ्यांना तातडीची मदत घ्यावी अशी... Read more »

भात शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार – आमदार विश्वनाथ भोईर

| कल्याण | परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीस तयार झालेले भातपीक शेतात आडवे झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. त्यातच कोरोना साथीने आणखीनच हैराण करुन सोडल्याने शेतकरी गर्भगळीत... Read more »