… तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणे हाच उपाय – मंत्री अनिल परब

| मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अमृता फडणवीस यांच्या मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित... Read more »

अंतिम वर्ष परीक्षा : यूजीसी च्या मार्गदर्शक तत्वांविरोधात युवासेनेने दाखल केली याचिका..!

| मुंबई | कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्याने राज्यात परीक्षा घेणं शक्य नसल्याने शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्यावर ठाम मत प्रदर्शित केलं आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार परीक्षा घेणं अनिवार्य... Read more »

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवाशी खेळणे थांबवा – वरुण सरदेसाई

| मुंबई | विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याबाबत नव्याने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, या निर्णयाला शिवसेनेच्या युवा सेनेकडून विरोध करण्यात आला आहे. याबाबत युवा सेनेचे सचिव वरुण... Read more »