केंद्र सरकारचा फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा, 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली मुदत..!

| मुंबई | केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य करण्याची मुदत वाढवली आहे.... Read more »