एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला सज्जड दम

| भिवंडी | मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यभर थैमान घातल्याने बळीराज्याच्या अडचणीत वाढ झाली असून हातातोंडाशी आलेले घास हिरावण्याची वेळ आता बळीराज्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने शेयकऱ्यांना तातडीची मदत घ्यावी अशी... Read more »